Monday, 24 March 2014
सांगलीला बाबासाहेबांची सभा सकाळी ११ वाजता होती
सांगलीला
बाबासाहेबांची सभा सकाळी ११ वाजता होती, परंतु सकाळी ८ वाजता बाबासाहेब
सभा स्थानी हजर . बाबासाहेबांना पाहताच संयोजकांची तारांबळ उडाली कारण
स्टेजचा पत्ताच नव्हता. कार्यकर्ते झेंडे, पताका, झिरमोळ्या इत्यादी
बांधण्यात गुंतले होते. कार्यकर्ते पडलेल्या चेहऱ्याने बाबासाहेबांची क्षमा
मागू लागले . बाबासाहेब त्यांना म्हणाले...
' अरे क्षमा कसली मागता ! मीच दोन -तीन तास अगोदर आलोय , तुमचे चालू द्या . मी एकटाच शिवारातून फिरून येतो.'
बाबासाहेब बांधा -बांधाने, डौलदार , बहरदार पिक न्याहाळीत चालले होते. मनगटासारखे कांदे असलेल्या , जवळ जवळ पुरुष-दोन पुरुष उंच असलेल्या एका ऊसाच्या शेताच्या बांधा बांधाने चालले असताना ,अचानक बाबासाहेबांना एक हाक ऐकू आली. ' ओ पाव्हनं , ओ पाव्हनं , आवो इकडे या ' हाक मारणाऱ्या शेतकऱ्याच्या दिशेने बाबासाहेब गेले . तो शेतकरी म्हणाला , ' थोड इथं बस ' त्याने बनविलेल्या छोट्या ओट्यावर बसण्याची बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब त्या ओट्यावर बसले. तो शेतकरी ऊसाच्या मळ्यात गेला आणि एक रसदार ऊस तोडून घेऊन आला . त्या ऊसाचे कांडके पाडले. पाटाच्या पाण्याने ते स्वच्छ धुतले,ती ऊसांची काडंकी बाबासाहेबांसमोर धरून विनयशीलप्रमाणे तो शेतकरी म्हणाला ' पाव्हनं मारा ताव .ऊस लय गुळमाट हाय !बाबासाहेबांना खरच ऊस फार आवडला . शांतपणे ऊस खाणे संपल्यावर बाबासाहेबांनी पाटाच्या पाण्याने हात धुतले , आणि सभास्थानी निघणार , तोच तो शेतकरी बाबासाहेबांना अडवीत म्हणाला . ' पाव्हनं , मी तुम्हाला बाटवलय , तुम्हाला मी लाच दिलीय , फुकट ऊस व्ह्य दिला तुम्हाला . तुम्हाला माझ एक काम कराव लागल . ' कसले काम' बाबासाहेब म्हणाले ' अवो ,आज आमच्या गावात सभा हाय, त्या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब येणार हायती, त्यास्नी मला लांबून दावा . आमच्या गावची म्हारं आज लय टेचात हायती, मला सभेच्या जवळ पास सुधा येवू देणार न्हायती.' ' का येवू देणार नाहीत ?' बाबासाहेब विचारते झाले. ' अहो माझ्या अंगात पण खोडीलपणा हाय, कि', ' त्या आंबेडकरांना पाहून तुम्ही काय करणार आहात ?' बाबासाहेबांनी शांतपणे प्रश्न विचारला .
' काय बी करणार न्हाय फकस्त डोळे भरून बघणार हाय . काय सांगू पाव्हनं तुम्हांला, एका डॉ. आंबेडकरांमुळे सारा समाज सुधारला. आमच्या गावातील म्हारं मेलेल्या म्हशी , रेडे, गाया, बैल यांचे मांस खायचे . जित्या म्हशी , रेडे बी कापून खात होती . घरात तर त्यांच्या वलानीला चान्या असायच्याच . त्या वाळवून केलेल्या बोटक्याच्या चुण चुण्या तर यांच्या हमेशा खिशात .बोटक्या तर त्यांच्या कोरड्यासांत असायाच्याच . त्यामुळे त्यांच्या तोंडाचा भापक्न वास मारायचा. आन कपडे तर गचाळच त्याला कवा तरी पाणी लावीत होते. पण त्या डॉ. आंबेडकरान सांगीतल्यापास्न गावतील म्हारं -पोरं बदलली . काय सायबावानी नटत्यात ! सगळ्यांनी मोठ्याच मटन सोडून तर दिलच, नव्हं तर घर भांडी- कुंडी ,कपडा-लत्ता चका चक , गावात नीटनेटके कापड घातलेला माणूस दिसला, कि त्यो म्हाराचाच असला पाहिजे असे म्हणत्यात . म्हणून पाव्हनं ते डॉ. आंबेडकर मला दावा , मी लांबून त्यांना बघीन , मनापास्न हात जोडीन आन म्हणीन धन्य ती मावली जिने ह्यो हिरा जन्माला घातला, आन साऱ्या समाजाला सूदरविल; त्यान सतरा पिढ्यांचा पांग फेडलं .' बाबासाहेब उभे राहिले व म्हणाले , ' बाबा , मीच तो आंबेडकर आहे .' तदक्षणी त्या वृद्ध शेतकऱ्याने बाबासाहेबांचे पाय धरले व पाया पडला .त्याने बाबांच्या डोक्याला दोन्ही हात लावून प्रेमाने दाही बोटे आपल्या कानशिलावर कडा - कडा मोडली , त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हता, तरी तो शेतकरी म्हणाला,
' माझ्या जन्माचे सारतक झाले; गरिबांचे देव मी परत्यक्षात डोळ्यांनी बगीतला . मी त्या देवाला ऊसाचा निवद दिला, माझ शेत धन्य झाल.मी धन्य झालो , ह्यो कट्या पवितर झाला.
हि सत्य कथा इथच संपली नाही. सांगलीच्या त्या शेतकऱ्याने जेथे बाबासाहेब बसले होते तेथे सुंदर पार बांधला . तिथेच एक खोप बांधून रात्रन दिवस तो तीथेच राहू लागला . घराकडून तिन्ही वेळच जेवण मागवून तिथेच खावू लागला .त्या पारावर कुणालाही पाय ठेवू देत नव्हता, कि पक्ष्यांचे शीट देखील पडू देत नव्हता . कारण त्याच्या मते दलितांचा राजा दलितांचा देव जिथं बसला होता त्या पाराला पाय लावण्याची कोणाची हि लायकी नाही, हे पावन स्थान आहे.
आणि मरेपर्यंत तो शेतकरी त्या पाराची सेवा करीत तेथेच त्या पाराच्या पायथ्याशी 'निधन ' पावला.
जय भीम
' अरे क्षमा कसली मागता ! मीच दोन -तीन तास अगोदर आलोय , तुमचे चालू द्या . मी एकटाच शिवारातून फिरून येतो.'
बाबासाहेब बांधा -बांधाने, डौलदार , बहरदार पिक न्याहाळीत चालले होते. मनगटासारखे कांदे असलेल्या , जवळ जवळ पुरुष-दोन पुरुष उंच असलेल्या एका ऊसाच्या शेताच्या बांधा बांधाने चालले असताना ,अचानक बाबासाहेबांना एक हाक ऐकू आली. ' ओ पाव्हनं , ओ पाव्हनं , आवो इकडे या ' हाक मारणाऱ्या शेतकऱ्याच्या दिशेने बाबासाहेब गेले . तो शेतकरी म्हणाला , ' थोड इथं बस ' त्याने बनविलेल्या छोट्या ओट्यावर बसण्याची बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब त्या ओट्यावर बसले. तो शेतकरी ऊसाच्या मळ्यात गेला आणि एक रसदार ऊस तोडून घेऊन आला . त्या ऊसाचे कांडके पाडले. पाटाच्या पाण्याने ते स्वच्छ धुतले,ती ऊसांची काडंकी बाबासाहेबांसमोर धरून विनयशीलप्रमाणे तो शेतकरी म्हणाला ' पाव्हनं मारा ताव .ऊस लय गुळमाट हाय !बाबासाहेबांना खरच ऊस फार आवडला . शांतपणे ऊस खाणे संपल्यावर बाबासाहेबांनी पाटाच्या पाण्याने हात धुतले , आणि सभास्थानी निघणार , तोच तो शेतकरी बाबासाहेबांना अडवीत म्हणाला . ' पाव्हनं , मी तुम्हाला बाटवलय , तुम्हाला मी लाच दिलीय , फुकट ऊस व्ह्य दिला तुम्हाला . तुम्हाला माझ एक काम कराव लागल . ' कसले काम' बाबासाहेब म्हणाले ' अवो ,आज आमच्या गावात सभा हाय, त्या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब येणार हायती, त्यास्नी मला लांबून दावा . आमच्या गावची म्हारं आज लय टेचात हायती, मला सभेच्या जवळ पास सुधा येवू देणार न्हायती.' ' का येवू देणार नाहीत ?' बाबासाहेब विचारते झाले. ' अहो माझ्या अंगात पण खोडीलपणा हाय, कि', ' त्या आंबेडकरांना पाहून तुम्ही काय करणार आहात ?' बाबासाहेबांनी शांतपणे प्रश्न विचारला .
' काय बी करणार न्हाय फकस्त डोळे भरून बघणार हाय . काय सांगू पाव्हनं तुम्हांला, एका डॉ. आंबेडकरांमुळे सारा समाज सुधारला. आमच्या गावातील म्हारं मेलेल्या म्हशी , रेडे, गाया, बैल यांचे मांस खायचे . जित्या म्हशी , रेडे बी कापून खात होती . घरात तर त्यांच्या वलानीला चान्या असायच्याच . त्या वाळवून केलेल्या बोटक्याच्या चुण चुण्या तर यांच्या हमेशा खिशात .बोटक्या तर त्यांच्या कोरड्यासांत असायाच्याच . त्यामुळे त्यांच्या तोंडाचा भापक्न वास मारायचा. आन कपडे तर गचाळच त्याला कवा तरी पाणी लावीत होते. पण त्या डॉ. आंबेडकरान सांगीतल्यापास्न गावतील म्हारं -पोरं बदलली . काय सायबावानी नटत्यात ! सगळ्यांनी मोठ्याच मटन सोडून तर दिलच, नव्हं तर घर भांडी- कुंडी ,कपडा-लत्ता चका चक , गावात नीटनेटके कापड घातलेला माणूस दिसला, कि त्यो म्हाराचाच असला पाहिजे असे म्हणत्यात . म्हणून पाव्हनं ते डॉ. आंबेडकर मला दावा , मी लांबून त्यांना बघीन , मनापास्न हात जोडीन आन म्हणीन धन्य ती मावली जिने ह्यो हिरा जन्माला घातला, आन साऱ्या समाजाला सूदरविल; त्यान सतरा पिढ्यांचा पांग फेडलं .' बाबासाहेब उभे राहिले व म्हणाले , ' बाबा , मीच तो आंबेडकर आहे .' तदक्षणी त्या वृद्ध शेतकऱ्याने बाबासाहेबांचे पाय धरले व पाया पडला .त्याने बाबांच्या डोक्याला दोन्ही हात लावून प्रेमाने दाही बोटे आपल्या कानशिलावर कडा - कडा मोडली , त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हता, तरी तो शेतकरी म्हणाला,
' माझ्या जन्माचे सारतक झाले; गरिबांचे देव मी परत्यक्षात डोळ्यांनी बगीतला . मी त्या देवाला ऊसाचा निवद दिला, माझ शेत धन्य झाल.मी धन्य झालो , ह्यो कट्या पवितर झाला.
हि सत्य कथा इथच संपली नाही. सांगलीच्या त्या शेतकऱ्याने जेथे बाबासाहेब बसले होते तेथे सुंदर पार बांधला . तिथेच एक खोप बांधून रात्रन दिवस तो तीथेच राहू लागला . घराकडून तिन्ही वेळच जेवण मागवून तिथेच खावू लागला .त्या पारावर कुणालाही पाय ठेवू देत नव्हता, कि पक्ष्यांचे शीट देखील पडू देत नव्हता . कारण त्याच्या मते दलितांचा राजा दलितांचा देव जिथं बसला होता त्या पाराला पाय लावण्याची कोणाची हि लायकी नाही, हे पावन स्थान आहे.
आणि मरेपर्यंत तो शेतकरी त्या पाराची सेवा करीत तेथेच त्या पाराच्या पायथ्याशी 'निधन ' पावला.
जय भीम
जयभीम के जनक बाबू हरदास.
जयभीम के जनक बाबू हरदास....!!!
जयभीम के जनक हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास इनका जन्म 6 जनवरी 1904 को नागपूर जिले के कामठी तहसील में हुआ. बाबू हरदास शुरू से ही डॉ. बाबासाहब आंबेडकर के आंदोलन से जुडे हुए थे.. इंग्लंड के गोलमेज परिषदे जब गांधी ने अस्पृश्यों के नेता हम ही है.. डॉ. आंबेडकर नही.. तो बाबू हरदास ने हजारों टेलीग्राम इंग्लंड भेजकर कहा की अस्पृश्यों के नेता गांधी नहीं डॉ. आंबेडकर है. ऐसा कहकर अंग्रेजों के मन में डॉ. आंबेडकर के प्रति सहानुभूती पैदा की.. अकोला में जब स्वतंत्र मजदूर पक्ष की बैठक थी तब कामठी में उनके पुत्र का देहांत हुआ.. तब उन्होंने कहा.. मेरा समाज दुःखी है.. और उनके दुः ख दुर करने के लिए मैंने बैठक में हिस्सा लिया.. मेरे पुत्र पर अंतिम संस्कार मेरा समाज करेंगा.. यह बोलकर उन्होंने अपनी निष्ठा जाहीर की. नाग विदर्भ के महार समाज के लोग अपने उपजातीमें विभाजित होकर आपस में नफरत के नजर से देखते थे.. गरिबी और दारिद्री की पीढ़ा के अंतर्गत रहनेवाले महार समाज को इकठ्ठा करके उनमें बाबासाहेब आंबेडकर के विचारों की बीज डालने का महत्त्वपूर्ण कार्य बाबू हरदास नगरकर इन्होंने बहुत की समर्पित भाव से किया.. उपजातियों की दीवार तोड़ने के लिए बाबू हरदास इन्होंने नाम के पीछे का सरनेम की पूछ काटकर महार समाज में उपजातिविहन कृतीका नया आदर्श निर्माण किया.. तब से उन्हे बाबू हरदास नाम से ही जाना जाता है..
लेकिन बाबू हरदास और उनके रामटेक सत्याग्रह के उल्लेख के बिना यह क्रांति अध्याय अधूरा रह जायेगा. बाबू हरदास (१९०४-३४) ने बंसोडे और जाई बाई के काम को आगे बढ़ाया. १९२१ में उन्होंने दलितों में जागृति लाने के लिए एक अख़बार 'महाराठे' निकला और बीड़ी मजदूरों का शोषण रोकने के लिए सहकारिता के आधार पर काम शुरू किया. महिलाओं की दशा सुधरने के लिए एक प्रशिक्षण केंद्र खोला. १९२२ में उन्होंने महार समाज संगठन और एट्रोसिटी रोकने के लिए महार सेवक पथक बनाया. ये संगठन दलितों के बीच अनुशासन लाने का काम भी करता था. दलितों में एका लाने के लिए उन्होंने उपजाति कतमा करने के प्रयास किये. १९२३ में उन्होंने गवर्नर से असेम्बली और नगरीय निकायों में दलितों का प्रतिनिधि नामित करने की मांग की. समुदाय में शिक्षा का प्रसार करने के लिए उन्होंने कई नाइट स्कूल खोले और अंधविश्वास ख़त्म करने के लिए 'मंडई महात्म्य' नाम की पुस्तक लिखी, जिसका काफी असर हुआ. उन्होंने १९२७ में किसान फागुजी बंसोडे की मौजूदगी में नागपुर के पास स्थित रामटेक में दलित समुदाय से आह्वान किया कि वे रामटेक के मंदिर में पूजा न करें और न ही गंदे अम्बाडा तालाब में नहायें. साथ ही नासिक में मंदिर प्रवेश आन्दोलन में भाग लेने के लिए एक दल भेजा. १९३० में नागपुर में दलित परिषद के आयोजन में उन्होंने मुख्य भूमिका निभाई, जिसमें डा. आंबेडकर की मौजूदगी में दलितों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की मांग की गई. यहीं ऑल इंडिया डिप्रेस क्लास फेडरेशन का गठन हुआ और वे सह सचिव चुने गए. १९३२ में उन्होंने मध्यप्रदेश बीडी मजदूर संघ की स्थापना की. १९३७ में वे नागपुर-कामठी से असेम्बली सदस्य चुने गए.
बाबू हरादस ने नागपूर जिले के कामठी स्थित अपने घरसे बाबासाहब डॉ.आंबेडकर के आंदोलन को आगे बढ़ाया.. वह घर आज खंडहर के रुप में तब्दील हो गया.. जिस जगह उनके देह को मिट्टी दी गयी उस कन्हान नदी के किनारे पर उनकी समाधी पुरी तरह से उपेक्षित है.. वैसे हर साल 12 जनवरी को "हरादस यात्रा" का आयोजन करके बाबासाहेब के अनुयायी हजारों की संख्या में एकर होकर अपने थोर सेनानी के स्मृति को विनम्र अभिवादन करते है.. हमारे समाज के पुढारी इस यात्रा में आकर जोर-सोर से भाषण देकर चले जाते है.. लेकिन उनकी स्मृती भूमि के तरफ जाकर देखते भी नहीं की किस हालत में जर्जर अवस्था में है.. यह भूमी "हरदास घाट' नामसे नागविदर्भ में प्रसिद्ध है.. लेकिन इस परिसर में कुछ असामाजिक तत्त्वों ने अवैध तरीके से कहीपर वैकुंठ धाम, तो कही पर शांतीघाट इस नाम से सर्रास अतिक्रमण करवाया है.. जिस लष्करी विभाग ने बाबू हरदास इनके स्मृति भूमी के लिए जगह देने के लिए आनाकानी की थी.. उस जगह पर असामाजिक तत्त्वों के अवैध अतिक्रम को लष्करी विभाग कैसा दुर्लक्ष कर रहा है.. इसके साथ ही "हरदास घाट' की पहचान को नष्ट करने का प्रयास करनेवाले अतिक्रमणियों के अन्याय को नागपूर-कामठी का आंबेडकरी समाज कैसा सहन कर रहा है.. ऐसा प्रश्न भी आज निर्माण हो रहा है...
सन 1940 से बाबू हरदास इनके सहकारी गौरीसंकर गजभिये इन्होंने बाबू हरादस इनके स्मृति भूमी को प्रकाश देने के लिए समाधी की जगह पर `हरदास यात्रा` सुरू की. विदर्भ के आंबेडकरी अनुयायी हर साल 12 जनवरी को बडीं संख्या में इकट्ठा होती थी.. इस वजह से आंबेडकरी आंदोलन से जुड़े छोटे-मोठे नेताओं द्वारा दिये हुए मार्गदर्शन से आंबेडकरी जनता में उत्साह संचार होता था.. इसी दरम्यान नागपूर जिले में भव्य व दिव्य ड्रैगेन पैलेस की इमारत खड़ी की गयी लेकिन बाबू हरदास इनके समाधी की दूर्दशा जैशी थी वैसे ही कायम है.. आंबेडकरी आंदोलन के केंद्रबिंदू रहने वाले बाबू हरदास इनकी समाधी 15 बाय 15 फीट के जगह पर मर्यादीत रह गयी.. इसी जगह पर दुसरे एक आंबेडकरी नेते व बीडी मजदूरों के नेता एड. ना.ह.कुंभारे इनके पार्थिव को भी चिरशांती दी गयी.. उस पर भी एक वास्तू खडी की गयी.. उसके उत्तर और दक्षिण दीशा की ओर बाबू हरदास इनके कट्टर समर्थक मेंढे गुरुजी अर्था भदन्त धीरधम्म व नागपूर नगर के माजी महापौर सखाराम मेश्राम इनके समाधी की भी बुरी तरह दुर्दशा हो गयी है.. लेकिन अभी तक किसी भी आंबेडकराईट संगठन व नेताओं का ध्यान इस ओर नहीं गया.. यह बड़ी दुख की बात है... बाबू हरदास इनके स्मारक के लिए उनके समाधी परिसर में जमीन मिलिनी चाहिए इसके लिए अनेक अनुयायींने कोशीश की.. लेकिन भारत सरकारके लष्करी विभाग ने इस कोशीश के नाकाम कर दिया... लेकिन उसी जगह पर मनुवादियों के देवीदेवताओं के मंदिर बड़े शान से खड़े है.. लेकिन इसके लिए लष्करी विभाग ने कोई भी हो हल्ला नहीं मचाया.. और विरोध भी नहीं किया.. लष्करी विभाग का विरोध सिर्फ आंबेडकरी आंदोलन से जुड़े हुए सैनिकों के भूमी के लिए है.. ऐसे मनुवादी लष्करी विभाग और केंद्र सरकार के साथ हमारे नेताओं की सांठगाठ रहने के कारण यह आंदोलन अब ठंडा पड़ गया.. इसिलिए इस आंदोलन को अधिक गती देने के लिए सभी आंबेडकरी अनुयायीओं को फिर से एकजूट होना पड़ेगा..
बाबू हरदास ने छोटे से जीवनकाल में दलित समुदाय का चेतना स्तर काफी ऊंचा उठा दिया. उनके जीवनकाल की समाप्ती 12 जनवरी 1939 को सुबह 3 बजे नागपुर में हुई. ऐसे त्यागी, जयभीम के जनक बाबू हरदास को समस्त बहुजन बांधवों के द्वारा जयभीम...!!!
हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांच्या कार्याला मुजरा आणि मानाचा जय भीम !!!!!
"जयभीम" इस अभिवादन के जनक
अम्बेडकरवादी बाबु एल. एन. हरदास जी के जन्मदिन (जन्म ६ जनवरी १९०४) पर सभी अम्बेडकरवादी भाई- बहनों को
सप्रेम जयभीम !
सप्रेम जयभीम !!
सप्रेम जयभीम !!!
जयभीम के जनक हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास इनका जन्म 6 जनवरी 1904 को नागपूर जिले के कामठी तहसील में हुआ. बाबू हरदास शुरू से ही डॉ. बाबासाहब आंबेडकर के आंदोलन से जुडे हुए थे.. इंग्लंड के गोलमेज परिषदे जब गांधी ने अस्पृश्यों के नेता हम ही है.. डॉ. आंबेडकर नही.. तो बाबू हरदास ने हजारों टेलीग्राम इंग्लंड भेजकर कहा की अस्पृश्यों के नेता गांधी नहीं डॉ. आंबेडकर है. ऐसा कहकर अंग्रेजों के मन में डॉ. आंबेडकर के प्रति सहानुभूती पैदा की.. अकोला में जब स्वतंत्र मजदूर पक्ष की बैठक थी तब कामठी में उनके पुत्र का देहांत हुआ.. तब उन्होंने कहा.. मेरा समाज दुःखी है.. और उनके दुः ख दुर करने के लिए मैंने बैठक में हिस्सा लिया.. मेरे पुत्र पर अंतिम संस्कार मेरा समाज करेंगा.. यह बोलकर उन्होंने अपनी निष्ठा जाहीर की. नाग विदर्भ के महार समाज के लोग अपने उपजातीमें विभाजित होकर आपस में नफरत के नजर से देखते थे.. गरिबी और दारिद्री की पीढ़ा के अंतर्गत रहनेवाले महार समाज को इकठ्ठा करके उनमें बाबासाहेब आंबेडकर के विचारों की बीज डालने का महत्त्वपूर्ण कार्य बाबू हरदास नगरकर इन्होंने बहुत की समर्पित भाव से किया.. उपजातियों की दीवार तोड़ने के लिए बाबू हरदास इन्होंने नाम के पीछे का सरनेम की पूछ काटकर महार समाज में उपजातिविहन कृतीका नया आदर्श निर्माण किया.. तब से उन्हे बाबू हरदास नाम से ही जाना जाता है..
लेकिन बाबू हरदास और उनके रामटेक सत्याग्रह के उल्लेख के बिना यह क्रांति अध्याय अधूरा रह जायेगा. बाबू हरदास (१९०४-३४) ने बंसोडे और जाई बाई के काम को आगे बढ़ाया. १९२१ में उन्होंने दलितों में जागृति लाने के लिए एक अख़बार 'महाराठे' निकला और बीड़ी मजदूरों का शोषण रोकने के लिए सहकारिता के आधार पर काम शुरू किया. महिलाओं की दशा सुधरने के लिए एक प्रशिक्षण केंद्र खोला. १९२२ में उन्होंने महार समाज संगठन और एट्रोसिटी रोकने के लिए महार सेवक पथक बनाया. ये संगठन दलितों के बीच अनुशासन लाने का काम भी करता था. दलितों में एका लाने के लिए उन्होंने उपजाति कतमा करने के प्रयास किये. १९२३ में उन्होंने गवर्नर से असेम्बली और नगरीय निकायों में दलितों का प्रतिनिधि नामित करने की मांग की. समुदाय में शिक्षा का प्रसार करने के लिए उन्होंने कई नाइट स्कूल खोले और अंधविश्वास ख़त्म करने के लिए 'मंडई महात्म्य' नाम की पुस्तक लिखी, जिसका काफी असर हुआ. उन्होंने १९२७ में किसान फागुजी बंसोडे की मौजूदगी में नागपुर के पास स्थित रामटेक में दलित समुदाय से आह्वान किया कि वे रामटेक के मंदिर में पूजा न करें और न ही गंदे अम्बाडा तालाब में नहायें. साथ ही नासिक में मंदिर प्रवेश आन्दोलन में भाग लेने के लिए एक दल भेजा. १९३० में नागपुर में दलित परिषद के आयोजन में उन्होंने मुख्य भूमिका निभाई, जिसमें डा. आंबेडकर की मौजूदगी में दलितों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की मांग की गई. यहीं ऑल इंडिया डिप्रेस क्लास फेडरेशन का गठन हुआ और वे सह सचिव चुने गए. १९३२ में उन्होंने मध्यप्रदेश बीडी मजदूर संघ की स्थापना की. १९३७ में वे नागपुर-कामठी से असेम्बली सदस्य चुने गए.
बाबू हरादस ने नागपूर जिले के कामठी स्थित अपने घरसे बाबासाहब डॉ.आंबेडकर के आंदोलन को आगे बढ़ाया.. वह घर आज खंडहर के रुप में तब्दील हो गया.. जिस जगह उनके देह को मिट्टी दी गयी उस कन्हान नदी के किनारे पर उनकी समाधी पुरी तरह से उपेक्षित है.. वैसे हर साल 12 जनवरी को "हरादस यात्रा" का आयोजन करके बाबासाहेब के अनुयायी हजारों की संख्या में एकर होकर अपने थोर सेनानी के स्मृति को विनम्र अभिवादन करते है.. हमारे समाज के पुढारी इस यात्रा में आकर जोर-सोर से भाषण देकर चले जाते है.. लेकिन उनकी स्मृती भूमि के तरफ जाकर देखते भी नहीं की किस हालत में जर्जर अवस्था में है.. यह भूमी "हरदास घाट' नामसे नागविदर्भ में प्रसिद्ध है.. लेकिन इस परिसर में कुछ असामाजिक तत्त्वों ने अवैध तरीके से कहीपर वैकुंठ धाम, तो कही पर शांतीघाट इस नाम से सर्रास अतिक्रमण करवाया है.. जिस लष्करी विभाग ने बाबू हरदास इनके स्मृति भूमी के लिए जगह देने के लिए आनाकानी की थी.. उस जगह पर असामाजिक तत्त्वों के अवैध अतिक्रम को लष्करी विभाग कैसा दुर्लक्ष कर रहा है.. इसके साथ ही "हरदास घाट' की पहचान को नष्ट करने का प्रयास करनेवाले अतिक्रमणियों के अन्याय को नागपूर-कामठी का आंबेडकरी समाज कैसा सहन कर रहा है.. ऐसा प्रश्न भी आज निर्माण हो रहा है...
सन 1940 से बाबू हरदास इनके सहकारी गौरीसंकर गजभिये इन्होंने बाबू हरादस इनके स्मृति भूमी को प्रकाश देने के लिए समाधी की जगह पर `हरदास यात्रा` सुरू की. विदर्भ के आंबेडकरी अनुयायी हर साल 12 जनवरी को बडीं संख्या में इकट्ठा होती थी.. इस वजह से आंबेडकरी आंदोलन से जुड़े छोटे-मोठे नेताओं द्वारा दिये हुए मार्गदर्शन से आंबेडकरी जनता में उत्साह संचार होता था.. इसी दरम्यान नागपूर जिले में भव्य व दिव्य ड्रैगेन पैलेस की इमारत खड़ी की गयी लेकिन बाबू हरदास इनके समाधी की दूर्दशा जैशी थी वैसे ही कायम है.. आंबेडकरी आंदोलन के केंद्रबिंदू रहने वाले बाबू हरदास इनकी समाधी 15 बाय 15 फीट के जगह पर मर्यादीत रह गयी.. इसी जगह पर दुसरे एक आंबेडकरी नेते व बीडी मजदूरों के नेता एड. ना.ह.कुंभारे इनके पार्थिव को भी चिरशांती दी गयी.. उस पर भी एक वास्तू खडी की गयी.. उसके उत्तर और दक्षिण दीशा की ओर बाबू हरदास इनके कट्टर समर्थक मेंढे गुरुजी अर्था भदन्त धीरधम्म व नागपूर नगर के माजी महापौर सखाराम मेश्राम इनके समाधी की भी बुरी तरह दुर्दशा हो गयी है.. लेकिन अभी तक किसी भी आंबेडकराईट संगठन व नेताओं का ध्यान इस ओर नहीं गया.. यह बड़ी दुख की बात है... बाबू हरदास इनके स्मारक के लिए उनके समाधी परिसर में जमीन मिलिनी चाहिए इसके लिए अनेक अनुयायींने कोशीश की.. लेकिन भारत सरकारके लष्करी विभाग ने इस कोशीश के नाकाम कर दिया... लेकिन उसी जगह पर मनुवादियों के देवीदेवताओं के मंदिर बड़े शान से खड़े है.. लेकिन इसके लिए लष्करी विभाग ने कोई भी हो हल्ला नहीं मचाया.. और विरोध भी नहीं किया.. लष्करी विभाग का विरोध सिर्फ आंबेडकरी आंदोलन से जुड़े हुए सैनिकों के भूमी के लिए है.. ऐसे मनुवादी लष्करी विभाग और केंद्र सरकार के साथ हमारे नेताओं की सांठगाठ रहने के कारण यह आंदोलन अब ठंडा पड़ गया.. इसिलिए इस आंदोलन को अधिक गती देने के लिए सभी आंबेडकरी अनुयायीओं को फिर से एकजूट होना पड़ेगा..
बाबू हरदास ने छोटे से जीवनकाल में दलित समुदाय का चेतना स्तर काफी ऊंचा उठा दिया. उनके जीवनकाल की समाप्ती 12 जनवरी 1939 को सुबह 3 बजे नागपुर में हुई. ऐसे त्यागी, जयभीम के जनक बाबू हरदास को समस्त बहुजन बांधवों के द्वारा जयभीम...!!!
हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांच्या कार्याला मुजरा आणि मानाचा जय भीम !!!!!
"जयभीम" इस अभिवादन के जनक
अम्बेडकरवादी बाबु एल. एन. हरदास जी के जन्मदिन (जन्म ६ जनवरी १९०४) पर सभी अम्बेडकरवादी भाई- बहनों को
सप्रेम जयभीम !
सप्रेम जयभीम !!
सप्रेम जयभीम !!!
भिमाकोरेगाव येथे पेशवे विरूद्ध महारसैनिक जी लढाई झाली `ती न भुतो न भविष्यती' होती
भारतात
अनेक पकारच्या लढाया झाल्या. पण महाराष्ट्रातील पुणे जिह्यात
भिमाकोरेगाव
येथे पेशवे विरूद्ध महारसैनिक जी लढाई झाली `ती न भुतो न भविष्यती' होती.
म्हणजे अशी लढाई मागे ही झाली नाही आणि पुढेही कधी होणार नाही. या लढाईत
500 महारसैनिकांनी 25000 हजार पेशव्यांचा धुव्वा उडविला तर काही जायबंदी
करून टाकले तर काहींना धरणीवर लोळविले, काहींचे मुडदे पाडले, तर काहीजणांना
पळती भूई थोडी करून टाकली. अशा पद्धतीन
धाडसी शुर, वीर, जाबाज महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण करून टाकली. आजही
या लढाईची आठवण महारसैनिक म्हणजे आजचे भिमसैनिक यांच्या स्मरणात आहे. ही
लढाई का घडली? कशी घडली? आणि कोठे घडली? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ही
लढाई घडण्यापूर्वी पेशव्यांना पुणे काबिज करावयाचे होते. पेशव्यांकडे
धारदार शस्त्रास्त्रs, तलवारी, भाले, कुऱहाडीही होत्या. 25000 पेशव्यांचा
फौज फाटा पुणे काबिज करण्यासाठी चालून येत आहे. याची कुणकुण गोऱया
अधिकाऱयांना आधीच लागली होती. 25000 पेशव्यांचा फौज फाटा म्हटल्यानंतर
सहाजिकच काळजाचे ठोके वाढणारच, काळजात धस्स होणारच. पुणे आणि नगर रस्त्यावर
असलेले भिमाकोरेगावच्या रस्त्यांनी एक गोरा शिपाई पुण्याहून शिरूरला
निघाला होता. त्या शिपायास कमांडर बटर्नरचे पत्र शिरूर छावणीला पोचवायचे
होते. त्याकाळात वाहनांची फारशी सुविधा नव्हती. हत्ती किंवा घोडे या
पाण्यांचा वापर त्यावेळस होत असे. सगळीकडे घनदाट जंगल होते. हत्ती, वाघ,
सिंह, लांडगे, कोल्हे, कुत्रे यापासून जीवाचे रक्षण करणे महत्वाचे होते.
अचानक एक गोरा शिपाई शिरूर छावणीत त्याचे आगमन झालेले पाहून शिरूर छावणीचे
गोरे अधिकारी ही अचबिंत झाले. त्या गोऱया शिपायाने मी कमांडर बटर्नरचे
पत्र घेऊन आलो असल्याचो सांगितले. बटर्नरचे पत्र वाचल्यानंतर शिरूर
छावणीतील गोऱया अधिकाऱयांना घाम सुटला. लेफ्टनंट कर्नल फिल्समन या गोऱया
अधिकाऱयांना पत्र वाचल्यानंतर जो घाम सुटला आणि जी त्यांची दयनीय अवस्था
झाली ती खरोखरच पाहण्यासारखी होती. अतिशय कडाक्याची थंडी असूनही त्याला घाम
सुटला होता. जणु तो काही घामाने न्हाऊनच निघाला होता. असे काय होते त्या
पत्रामध्ये लिहिलेले. त्या पत्रामध्ये कमांडर बटर्नर कळविले होते की, दुसरा
बाजीराव पेशवा 25000 सैन्य घेऊन पुणे काबिज करण्यासाठी येत आहे.
शस्त्रास्त्रासह तो अफाट फौज घेउढन येत आहे. पुण्याकडे आगेकुच करत आहे.
तेव्हा पुण्यातील ब्रिटीश आर्मीकडे फौज कमी आहे. तुम्हीसुद्धा फौज फाटा
घेऊन यावे. सध्या चाकणे या ठिकाणी पेशव्यांची फौज तळ ठोकून आहे. तर पेशवे
सैनिकांच्या पाठीमागे जनरल स्मिथ आपल्या फौजेनिशी पाठलाग करत आहे. लेफ्टनंट
कर्नल फिल्समनने सर्व पत्र वाचले आणि तो स्वतशीच विचार करू लागला. येणाऱया
पसंगाला कसे तोंड द्यायचे असा तो विचार करू लागला. पेशव्यांना भूईसपाट
करण्यासाठी जर कुठली शुर, वीर, आणि धाडसी जमात असेल तर ते फक्त महार सैनिक
आहे हे त्याच्या लक्षात आले. लेफ्टनंट कर्नल फिल्समन महारसैनिक असलेल्या
बॉम्बे इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन त्याला डोळ्यासमोर
दिसू लागली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पुढील कारवाई त्वरीत सुरू
केली. या महारसैनिक असलेल्या बटालियनमध्ये 500 महारसैनिक होते.
फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल.
शिवाजी कांबळे
पेशवेशाहीचा पाडाव करून समाजाला व्रर्णव्यास्थेतून मुक्त करणाऱ्या महार बटालीयनच्या शूरवीरांना माझे क्रांतिकारक अभिवादन !
जय भिम
फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल.
शिवाजी कांबळे
पेशवेशाहीचा पाडाव करून समाजाला व्रर्णव्यास्थेतून मुक्त करणाऱ्या महार बटालीयनच्या शूरवीरांना माझे क्रांतिकारक अभिवादन !
जय भिम
जरा वेगळी पोस्ट, आज फेसबुक चा वाढदिवस
जरा वेगळी पोस्ट,
आज फेसबुक चा वाढदिवस ,
खरच आज चा दिवस हा फेसबुक ला आणि मार्क झुकेरबर्ग ला मी मनापासून धन्यवाद देतो कारण फेसबुक हे आसे माध्यम झाले आहे तिथे आम्ही आमचे विचार मांडतो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज भारतातील मिडीया हा मनुवादी आहे, पण आज आम्ही फेसबुक हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, आंबेडकरी विचार, आमच्या बहुजन महापुरुषांचे विचार मांडण्यासाठी करतो आज जीथे मिडीया जातीवादक झाला आहे तिथे आमच्यावर होणारा आन्याय आम्ही फेसबुक च्या माध्यमातून आम्ही मांडतो आणि त्या आन्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो, आज आम्हाला एक सक्षम आंबेडकरी चळवळ सक्रिय झालेली दिसते ति पण फेसबुक च्या माध्यमातून, आज आमचा आंबेडकरी वर्ग लिहु लागला आहे, बोलु लागला आहे, स्वतःहाचे सामाजिक आणि आंबेडकरी विचार मांडु लागला आहे, जीथे आज भारतातील मिडीया जातीवादक झाला आहे तीथे आज आंबेडकरी चळवळीचे माध्यम बनले आहे फेसबुक, आज याच आपल्या लाडक्या फेसबुक चा वाढदिवस त्या निमित्ताने सर्व आंबेडकरी चळवळीकडून आणि सर्व भीमसैनिका कडुन फेसबुक ला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मार्क झुकेरबर्ग ला लाख लाख धन्यवाद आणि जय भीम
जय भीम
-@ विकास रोडे
आज फेसबुक चा वाढदिवस ,
खरच आज चा दिवस हा फेसबुक ला आणि मार्क झुकेरबर्ग ला मी मनापासून धन्यवाद देतो कारण फेसबुक हे आसे माध्यम झाले आहे तिथे आम्ही आमचे विचार मांडतो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज भारतातील मिडीया हा मनुवादी आहे, पण आज आम्ही फेसबुक हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, आंबेडकरी विचार, आमच्या बहुजन महापुरुषांचे विचार मांडण्यासाठी करतो आज जीथे मिडीया जातीवादक झाला आहे तिथे आमच्यावर होणारा आन्याय आम्ही फेसबुक च्या माध्यमातून आम्ही मांडतो आणि त्या आन्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो, आज आम्हाला एक सक्षम आंबेडकरी चळवळ सक्रिय झालेली दिसते ति पण फेसबुक च्या माध्यमातून, आज आमचा आंबेडकरी वर्ग लिहु लागला आहे, बोलु लागला आहे, स्वतःहाचे सामाजिक आणि आंबेडकरी विचार मांडु लागला आहे, जीथे आज भारतातील मिडीया जातीवादक झाला आहे तीथे आज आंबेडकरी चळवळीचे माध्यम बनले आहे फेसबुक, आज याच आपल्या लाडक्या फेसबुक चा वाढदिवस त्या निमित्ताने सर्व आंबेडकरी चळवळीकडून आणि सर्व भीमसैनिका कडुन फेसबुक ला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मार्क झुकेरबर्ग ला लाख लाख धन्यवाद आणि जय भीम
जय भीम
-@ विकास रोडे
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं! कोण मेलं,कोणी परदेशी गेलं!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
कोण मेलं,कोणी परदेशी गेलं!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
हवं होतं भारताला,लिहून संविधान
शोधून पाहिले देशी,विदेशी विद्वान!
मिळाले ना कोण,सुचीत झाले भिमनाम,
त्या सुचीताचे....... आव्हान स्वीकारलं!!...
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!
गळले,पळाले कोण,मातीत मिळाले
जातीवादी होते सारे,भिमावर जळाले!
दानत त्यांची काळी निघाली!
त्यांनी जातीचच.....कारस्थान केलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
आठ सदस्यीय घटना,मसुदा समिती! अ
ध्यक्ष स्थानी झाली,भिमाची नियुक्ती!
कागदपञी झाले,सारे नामधारी!
त्यांनी भिमा संगती......काम नाकारलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!!
!! जय भिम !!!
कोण मेलं,कोणी परदेशी गेलं!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
हवं होतं भारताला,लिहून संविधान
शोधून पाहिले देशी,विदेशी विद्वान!
मिळाले ना कोण,सुचीत झाले भिमनाम,
त्या सुचीताचे....... आव्हान स्वीकारलं!!...
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!
गळले,पळाले कोण,मातीत मिळाले
जातीवादी होते सारे,भिमावर जळाले!
दानत त्यांची काळी निघाली!
त्यांनी जातीचच.....कारस्थान केलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
आठ सदस्यीय घटना,मसुदा समिती! अ
ध्यक्ष स्थानी झाली,भिमाची नियुक्ती!
कागदपञी झाले,सारे नामधारी!
त्यांनी भिमा संगती......काम नाकारलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!!
!! जय भिम !!!
Subscribe to:
Posts (Atom)






